Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉकडाउनमुळे टळले 78 हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू सरकारची माहिती

Updated: रविवार, 24 मे 2020 (17:39 IST)
नीती आोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबतचे विश्लेषण दिले आहे. लॉकडाउन आणि विविध नियमांच्या अंलबजावणीमुळे कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेला प्रसार रोखला गेला, असे डॉ. पॉल यांचे म्हणणे आहे.

भारतात 3 एप्रिल रोजी 22.6 टक्के रुग्ण आढळत होते. मात्र, एप्रिल 4 नंतर हे प्रमाण  कमी होत ते आता 5.5 टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे, असे डॉ. पॉल म्हणाले. देशात 25 मार्चपासून लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे रुग्णांची संख्या रोखण्यात यश आले असून हा बदल स्पष्टपणे दाखवण्यासाठी काही कालावधी जावा लागला, असे डॉ. पॉल म्हणाले.

लॉकडाउनमुळे देशातील मृत्यूचे प्रमाण घटण्याबरोबरच आरोग्याची साधने आणि आवश्यक ती व्यवस्था निर्माण करण्यासाठीही सरकारला अवधि मिळाला. त्याचप्रमाणे वैद्यकीय मदत आणि कंटेनमेंट झोनमधील अनुभव तपासण्याचाही अवसर मिळू शकला. त्याचप्रमाणे आवश्यक ती औषधांचा पुरवठा आणि संशोधनासाठीही वेळ मिळाला असेही, डॉ. पॉल यांनी सांगितले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

WhatsApp Scam Alert आता एआय (AI) फसवणुकीचे संदेश ओळखेल, वापरकर्त्यांना लवकर सूचना मिळतील

LIVE: मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या प्रवेशपत्रांसाठी APAAR ID अनिवार्य केला

पालघरमधील तारापूर एमआयडीसीमध्ये उत्पादनादरम्यान भीषण स्फोट; अनेक कामगार रुग्णालयात दाखल

मुंबई आयकर कार्यालयाच्या तळघरात भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण

Thorle Bajirao Peshwa पराक्रमी योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती

पुढील लेख
Show comments